त्रिपुर पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भगवान शंकराने तीन अत्याचारी राक्षस त्रिपुरासुरांचा वध केला होता. या विजयाचा आणि धार्मिक महत्त्वाचा दिवस म्हणून त्रिपुर पौर्णिमेचा मोठ्या उत्साहाने उत्सव साजरा केला जातो. या दिवशी दीप लावण्याचे विशेष महत्त्व आहे, कारण ते प्रकाशाचा, शांतीचा आणि धर्माच्या विजयाचा प्रतीक मानले जाते. […]
धार्मिक
तुळशी विवाह विशेष: राम तुळस आणि श्याम तुळस यातील फरक आणि महत्त्व
तुळशीचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे, आणि तुळशीचे पूजन प्रत्येक घरात श्रद्धेने केले जाते. तुळशीचे दोन प्रमुख प्रकार आहेत – राम तुळस आणि श्याम तुळस. दोन्ही तुळशींचे औषधी, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे, परंतु त्यांच्यात काही लहानसहान फरक देखील आहेत. या ब्लॉगमध्ये आपण राम तुळस आणि श्याम तुळस यातील फरक, त्यांचे महत्त्व, आणि घरात कोणती […]
कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी एकादशी): महत्व आणि उपाय
कार्तिकी एकादशी, ज्याला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते, हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व महत्त्वाची एकादशी आहे. हे दिवस विशेषतः श्रीविष्णूचे जागरणाचे दिवस म्हणून ओळखले जातात. आषाढ शुद्ध एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला त्यांचे जागरण होते. म्हणूनच, या दिवसाला जागर एकादशी असेही म्हटले जाते. देवउठनी एकादशीपासून विवाह, धार्मिक विधी, […]
वैकुंठ चतुर्दशी(१४ नोव्हेंबर):ह्या दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील…
वैकुंठ चतुर्दशी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची संयुक्त पूजा केली जाते. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे, या दिवशी शिव भक्त देखील विष्णूची पूजा करतात, आणि विष्णू भक्त शिवाची आराधना करतात. वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व: वैकुंठ चतुर्दशीला, विष्णू भक्तांकरिता विशेष महत्त्व […]
Know the correct timing of Lakshmi Puja. लक्ष्मी पूजनचा योग्य मुहूर्त जाणून घ्या. या तीन वस्तू अवश्य असाव्यात लक्ष्मी पूजन करताना घरात.
सध्या अपूर्ण देशात आनंदाची दिवाळी साजरी होत आहे. या तीन ते चार दिवसात सर्व जण एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. चार दिवसाची दिवाळी सर्वांच्या घरी सुख आणि समृद्धी घेऊन येते. या चार दिवसा पैकी लक्ष्मीपूजनला (Lakshmi Pujan) अन्यनसाधरण महत्व आहे. लक्ष्मीपूजनाला (Lakshmi Pujan) सर्वांच्या घरी लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) केले जाते आणि वर्ष घर घरत सुख, […]
Pitru Paksha 2024: पितृपक्ष यावर्षी कधी सुरु होणार आणि कधी समाप्त होणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
हिंदू धर्मात अनेक महत्वाच्या गोष्टी अनेक विविध महिन्यात येत असतात. आषाढ महिन्यात एकादशी असते तर श्रवण महिन्या पाच सोमवार सर्वजन करतात. श्रवण महिना पूर्ण होतातच भाद्रपद महिना सुरु होतो आणि श्री गणरायाच्या भक्तींत सर्वजण बुडून जातात. आणि श्रींचे विसर्जन होतातच शुक्ल पक्षाची तिथी पूर्ण होतातच कृष्ण पक्षाची तिथी सुरु होते आणि पितृपक्ष म्हणजेच पक्षपंधरवडा सुरू […]
हरतालिका व्रताचे महत्त्व व कथा.
हरतालिका व्रत हे स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि पूजनीय व्रत मानले जाते. हे व्रत माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते. कथा अशी आहे की, देवी पार्वतीने आपल्या बालपणापासून शंकराला पती म्हणून प्राप्त करण्याची इच्छा धरली होती. यासाठी त्यांनी हिमालय पर्वतावर कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या या तपश्चर्येमुळे शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला […]
श्री गणेशाचे आगमन घरात ह्या वेळी करा घरात भरभराट येईल…
गणेश चतुर्थी हा आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण सण आहे. यावेळी श्री गणेशाला घरी आणण्याचा शुभ मुहूर्त आणि त्याच्या पूजेसाठी योग्य ती मूर्ती निवडणे हे अत्यंत आवश्यक मानले जाते. शास्त्रानुसार कोणतेही शुभकार्य शुभमुहूर्तावर केल्यास ते कार्य आयुष्यभर लाभदायक ठरते. श्री गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते आणि शुभ मुहूर्तावर त्याला घरी आणल्यास वर्षभर येणाऱ्या विघ्नांचा नाश होतो. श्री […]
६ एप्रिल, हनुमान जयंतीची संपूर्ण माहिती…
“अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान,एक मुखानें बोला,बोला जय जय हनुमान” हनुमानाचा जन्म हा अंजनेरी या पर्वतावर झाला.हनुमान हा अंजनी आणि केसरी याचा मुलगा आहे. हनुमानाला लहानपणीच सगळ्या शक्ती मिळाल्या होत्या.हनुमान लहान असताना त्यांना भूक लागली होती आणि त्यांनी लाडू म्हणून सूर्यालाच गिळायला गेले होते,तेव्हा संपूर्ण पृथ्वीलाच वाचवण्यासाठी इंद्रदेवाने हनुमानाला शस्त्र फेकून मारले आणि हनुमान मुरच्छित […]
दररोज संध्याकाळी आपण लावावा असा एक दिवा, घरात कुबेरदेवांच्या आशीर्वादाने धनदौलत येईल.
नमस्कार मित्रांनो आमच्या आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावतो कारण देवपूजा हि अपूर्ण आहे जर आपण दिवा लावला नाही तर आपण जी काही पूजा करतो ती सर्व पूजा आपल्या भगवंतांपर्यंत पोहचवण्याचे कार्य हे दिव्यामार्फत होत असते म्हणून देवपूजा करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावावा. आजच्या लेखात आपण दिवा लावण्याचे […]










