Huge increase in soybean market price. महाराष्ट्रातील प्रमुख पिका पैकी सोयाबीन हे एक प्रमुख पीक घेतले जाते. बरेच शेतकरी सोयाबीनची लागवड आपल्या शेतात करतात. दरवर्षी प्रमाणे बऱ्याच शेतकऱ्याने याची लागवड आपल्या शेतात केली आहे. पण यावर्षी अनेक संकटे समोर अली असून आता सोयाबीनची काढणी सुरु झाली आहे. यावर्षी पाऊस बराच लांब पर्यंत होता शिवाय यंदाच्या […]
त्रिपुर पौर्णिमा: दीप लावण्याचे महत्त्व आणि त्रिपुरासुर वधाची पवित्र कथा
त्रिपुर पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भगवान शंकराने तीन अत्याचारी राक्षस त्रिपुरासुरांचा वध केला होता. या विजयाचा आणि धार्मिक महत्त्वाचा दिवस म्हणून त्रिपुर पौर्णिमेचा मोठ्या उत्साहाने उत्सव साजरा केला जातो. या दिवशी दीप लावण्याचे विशेष महत्त्व आहे, कारण ते प्रकाशाचा, शांतीचा आणि धर्माच्या विजयाचा प्रतीक मानले जाते. […]
३०० रुपयांची सबसिडी घरगुती गॅस सिलेंडर वरती मिळणार करा हि तीन कामे.
Subsidy will be available on domestic gas cylinders महाराष्ट्र सरकारने अनेक अशा योजना आणल्या आहेत या मध्ये महिलाना आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणि इतरांवरी न अवलंबून राहता स्वतः स्वावलंबी व्हवे यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. सध्या सर्वात जास्त चर्चा असणाऱ्या दोन योजना म्हणजे एक लाडकी बहीण योजना आणि दुसरी घरगुती गॅस वरती मिळणारी सबसिडी. घरगुती […]
तुळशी विवाह विशेष: राम तुळस आणि श्याम तुळस यातील फरक आणि महत्त्व
तुळशीचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे, आणि तुळशीचे पूजन प्रत्येक घरात श्रद्धेने केले जाते. तुळशीचे दोन प्रमुख प्रकार आहेत – राम तुळस आणि श्याम तुळस. दोन्ही तुळशींचे औषधी, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे, परंतु त्यांच्यात काही लहानसहान फरक देखील आहेत. या ब्लॉगमध्ये आपण राम तुळस आणि श्याम तुळस यातील फरक, त्यांचे महत्त्व, आणि घरात कोणती […]
कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी एकादशी): महत्व आणि उपाय
कार्तिकी एकादशी, ज्याला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते, हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व महत्त्वाची एकादशी आहे. हे दिवस विशेषतः श्रीविष्णूचे जागरणाचे दिवस म्हणून ओळखले जातात. आषाढ शुद्ध एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला त्यांचे जागरण होते. म्हणूनच, या दिवसाला जागर एकादशी असेही म्हटले जाते. देवउठनी एकादशीपासून विवाह, धार्मिक विधी, […]
Asian Paints Share: एशियन पेंट्सचे तिमाही निकाल पाहून तुम्ही होताल अचंबित. स्टोक १० टक्क्याने घसरला.
एशियन पेंट्स हा सर्वात उत्तम शेअर्स पैकी एक होता.या मध्ये अनेक व्यक्तींना या शेअर्स घेण्याची इच्छा होत असे. एशियन पेंट्सचा शेअर्स हा नेहमीच कित्येक लोकांना चांगला परतावा देऊन जात असे. पण सुप्टेंबर महिन्यात आलेल्या निकाल पाहून सर्व जण अचंबित झाले. आणि आज एशियन पेंट्स शेअर्स हा जवळपास आठ टाक्याने खाली आला. याबद्दल आपण माहिती जाणून […]
खाद्यतेलाच्या दरात सर्वात मोठी घसरण. 15 लिटरच्या डब्याची नवीन किंमत जाहीर.
Biggest fall in edible oil.सर्व सामान्य लोकांसाठी आनंदाची बातमी खाद्यतेलाच्या दरात सर्वात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात अली आहे. महाराष्ट्र खाद्य तेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात खाद्य तेलाचे दर अजून कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य नागरिकाला आपल्या घर खर्चात बचत करता येणार आहे. तेलाच्याबियातील उत्पादनावरील परिणाम गेल्या वर्षा […]
रमाई घरकुल योजना सुरु. या कुटूंबाना मिळणार मोफत घर.. जाणून घ्या सविस्तर माहिती.
Ramai Gharkul Yojana started. गेल्या काही वर्षांपासून अनेक योजना सुरु आहेत, पण महाराष्ट्र सरकारने अजून एक योजना सुरू केली आहे.ती म्हणजे रमाई घरकुल योजना (Ramai Gharkul Yojana started) . या योजने अंतगर्त अनेक कुटूंबाना आपली हक्कची घरे मिळणार आहेत. यामुळे राज्यातील गरीब कुटूंबाना पक्की घरे बांधून मिळणार आहे. रमाई घरकुल योजना कशा प्रकारे घ्याची तसेच […]
वैकुंठ चतुर्दशी(१४ नोव्हेंबर):ह्या दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील…
वैकुंठ चतुर्दशी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची संयुक्त पूजा केली जाते. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे, या दिवशी शिव भक्त देखील विष्णूची पूजा करतात, आणि विष्णू भक्त शिवाची आराधना करतात. वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व: वैकुंठ चतुर्दशीला, विष्णू भक्तांकरिता विशेष महत्त्व […]
आधार कार्ड वरती नवीन नियम लागू होणार, त्या आधी करा हि कामे.
New rules will be applicable on Aadhaar card आधार कार्ड सर्वांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. आज भारतात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल ती म्हणजे आधार कार्ड आहे. जवळ पास सर्व भारतीय व्यक्तीकडे आधार कार्ड असेल. आज भारतातील सर्व सरकारी योजनांचा लाभ घ्याचा असेल. तर तुमच्या कडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. जवळ पास सर्व सरकारी योजनेचा […]